PM Narendra Modi : आणीबाणी लादणारे पराभूत; पंतप्रधान मोदी: न्यायपालिकेलाही गुलाम बनवायचे होते

Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मध्ये आणीबाणी काळातील अन्याय आणि लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न उघड केला. त्यांनी न्यायालय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आणि नागरिकांच्या छळावर भाष्य केले.
PM Narendra Modi
PM Narendra Modisakal
Updated on

नवी दिल्ली : ‘‘आणीबाणी लादणाऱ्यांचा इरादा केवळ राज्यघटनेची हत्या करण्याचा नव्हता तर न्यायपालिकेलाही त्यांना गुलाम बनवायचे होते,’’ असे सांगतानाच आणीबाणी लादणाऱ्यांना अखेर जनता जनार्दनापुढे पराभूत व्हावे लागले, अशी टिपणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना केली. ‘मन की बात’ चा हा १२३ वा कार्यक्रम होता. 

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com