Indian Constitution : राज्यघटनेवरून वाक् युद्ध

Political debate on indian constitution : राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या प्रवासावरून संसदेतील चर्चेत भाजप-काँग्रेसमध्ये वाक्‍युद्ध रंगले. राजनाथसिंह व प्रियांका गांधी यांनी परस्परांवर जोरदार टीका केली.
Priyanka Gandhi, Rajnath Singh i
Priyanka Gandhi, Rajnath Singh Sakal
Updated on

नवी दिल्ली : ‘देशाची राज्यघटना आणि सत्ता यापैकी काँग्रेसने नेहमीच सत्तेला प्राधान्य दिले,’ अशी टीका करीत ‘राज्यघटनेचे पावित्र्य भंग होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप-रालोआ सरकार वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे,’ अशी ग्वाही आज केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी लोकसभेत बोलताना दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com