Indian Constitution : राज्यघटनेवरून वाक् युद्ध

Political debate on indian constitution : राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या प्रवासावरून संसदेतील चर्चेत भाजप-काँग्रेसमध्ये वाक्‍युद्ध रंगले. राजनाथसिंह व प्रियांका गांधी यांनी परस्परांवर जोरदार टीका केली.
Priyanka Gandhi, Rajnath Singh i
Priyanka Gandhi, Rajnath Singh Sakal
Updated on

नवी दिल्ली : ‘देशाची राज्यघटना आणि सत्ता यापैकी काँग्रेसने नेहमीच सत्तेला प्राधान्य दिले,’ अशी टीका करीत ‘राज्यघटनेचे पावित्र्य भंग होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप-रालोआ सरकार वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे,’ अशी ग्वाही आज केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी लोकसभेत बोलताना दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com