Mani Shankar Aiyar : प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान करायला हवे होते...काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचा खुलासा

Mani Shankar Aiyar Controversial Statement : काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या पुस्तकात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मनमोहन सिंग यांच्या ऐवजी प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान करण्याची गरज होती, असे मत व्यक्त केले आहे.
Mani Shankar Aiyar Controversial Statement
Mani Shankar AiyarSakal
Updated on

नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या (यूपीए) दुसऱ्या कार्यकाळात मनमोहन सिंह यांच्या ऐवजी प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान करायला हवे होते, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या ‘अ मॅवरिक इन पॉलिटिक्स’ या पुस्तकात केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com