

Priyanka Gandhi Criticizes Centre, Says Students Must Be Heard, Not Silenced
sakal
नवी दिल्ली: ‘सरकारने शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांचे विधेयक आणले पाहिजे. या विषयावर चर्चा केली पाहिजे आणि विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे,’ असे आवाहन काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी मंगळवारी रात्री केले.