Priyanka Gandhi: ‘एनडीए’ सरकारने जनतेला काय दिले? प्रियांका गांधी; काँग्रेसने स्वातंत्र्य, समानता दिली

Bihar NDA: प्रियांका गांधी यांची बिहारमधील एनडीए सरकारवर टीका; ‘‘२० वर्षांत विकास नाही’’ असा आरोप करत भाजपवर थेट हल्ला. बेगुसरायच्या सभेत ‘विकसित भारत’ धोरणावर सवाल; ‘‘जनतेचा विकास कुठे?’’ असा थेट प्रश्न प्रियांका गांधींचा.
Priyanka Gandhi

Priyanka Gandhi

sakal

Updated on

पाटणा : ‘‘बिहारमध्ये २० वर्षांपासून ‘एनडीए’चे सरकार सत्तेवर आहे, पण त्यांनी कोणतेही काम केले नाही,’’ अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वद्रा यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारवर शनिवारी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com