Rahul Gandhi : लेखी पाठविल्यावर उत्तर देऊ; राहुल यांच्या आरोपावर आयोगातील सूत्रांचे म्हणणे

Maharashtra Elections : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा आरोप केला आहे. निवडणूक आयोगाने फक्त लेखी तक्रार आल्यावरच अधिकृत स्पष्टीकरण देण्याची तयारी दर्शवली आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhisakal
Updated on

नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते राहुल गांधी थेट निवडणूक आयोगाला लेखी पत्र पाठवतील तेव्हाच या घटनात्मक संस्थेकडून अधिकृत स्पष्टीकरण दिले जाईल, असे निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com