Rahul Gandhi: काश्मीरला राज्याचा दर्जा देणारे विधेयक आणा; राहुल गांधी आणि खर्गे यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

Mallikarjun Kharge: राहुल गांधी व मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी केली आहे. लडाखचा समावेश राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीत करावा अशीही शिफारस त्यांनी केली आहे.
Mallikarjun Kharge
Rahul Gandhisakal
Updated on

नवी दिल्ली : येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठीचे विधेयक मांडण्यात यावे, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एका पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com