Election Commission : आयोग मतदारांची यादी का देत नाही..? राहुल गांधींचा सवाल; संजय राऊत म्हणतात, आयोग गुलाम

Delhi Assembly Election : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाला काही तास उरले असताना महाराष्ट्रातील काँग्रेस, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार यांनी वाढीव मतदारांच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केले.
Election Commission
Election Commission Sakal
Updated on

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरले असताना महाराष्ट्रातील ३९ लाख वाढीव मतदारांच्या मुद्द्यावरून काँग्रेस, शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार या तिन्ही पक्षांनी आज निवडणूक आयोगाला लक्ष्य केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com