Land Dispute : जमिनीच्या वादातून कुटुंबावर दगड, काठ्यांनी हल्ला; 35 जणांवर गुन्हा दाखल, गुन्ह्यांत नेत्याच्या मुलाचा समावेश

Land Dispute Sparks Violent Clash in Rai Bagh : रायबाग तालुक्यातील इटनाळ येथे जमीन वादातून जमावाने डांगे कुटुंबावर काठी व दगडांनी हल्ला केला. या प्रकरणात शिवराज पाटीलसह ३५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
Land Dispute

Land Dispute

esakal

Updated on

रायबाग : जमिनीच्या कब्जावरून जमाव घेऊन एका कुटुंबावर हल्ला करून गंभीर जखमी (Raibagh land Dispute) केल्याप्रकरणी ३५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांत शिवराज पाटील यांचाही समावेश आहे. ते धजदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रतापराव पाटील यांचे पुत्र आहेत. इटनाळ (ता. रायबाग) येथे हा हल्ला झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com