Rajnath Singh : व्याप्त काश्‍मीरविना भारत अपूर्ण; राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन, उमर अब्दुल्लांचे केले कौतुक

Omar Abdullah : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अखनूर येथील लष्करी कार्यक्रमात बोलताना व्याप्त काश्मीरला भारताचा अपूर्ण भाग मानला आणि पाकिस्तानवर आरोप केला की, तेथे दहशतवाद वाढवण्यासाठी या क्षेत्राचा वापर केला जात आहे. उमर अब्दुल्लांचेही त्यांनी कौतुक केले.
Rajnath Singh
Rajnath Singhsakal
Updated on

जम्मू : ‘‘व्याप्त काश्‍मीरशिवाय जम्मू काश्‍मीर म्हणजेच भारत अपूर्ण आहे,’’ असे प्रतिपादन आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अखनूर येथील लष्कराच्या एका कार्यक्रमात बोलताना केले. व्याप्त काश्‍मीर हे पाकिस्तानसाठी परकी भूमी आहे, या जमीनीचा वापर दहशतवादाचा प्रसार करण्यासाठी होत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com