Ranchi University: मोठा निर्णय! ४ वर्षांच्या पदवीत ७५% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट PhD प्रवेश; PGची अनिवार्यता रद्द

४ वर्षांची पदवी, ७५% गुण आणि थेट पीएच.डी.; रांची विद्यापीठाचा NEPअनुसार मोठा बदल, PGची अट रद्द
Ranchi University has introduced new PhD admission rules, allowing eligible four-year undergraduate degree holders with 75% marks to apply directly for PhD programmes.

Ranchi University has introduced new PhD admission rules, allowing eligible four-year undergraduate degree holders with 75% marks to apply directly for PhD programmes.

Sakal

Updated on

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) आणि UGC-2022च्या नियमांनुसार रांची विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेत महत्त्वाचे बदल केले आहेत. आता चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून किमान ७५ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी न घेता थेट पीएच.डी.साठी प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमानंतर संशोधन क्षेत्रात जाण्याचा मार्ग विद्यार्थ्यांसाठी अधिक सुलभ होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com