Bangalore Stampede : काँग्रेस सरकारच्या चुकीमुळे 11 क्रिकेटप्रेमींनी गमावला जीव? इतक्या घाईघाईने सोहळा करणे आवश्यक होते का?

Bangalore Stampede : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा (आरसीबी) आयपीएलमधील विजयोत्सव आता एका शोकांतिकेत बदलला आहे. चेंगराचेंगरीत (Bangalore Stampede) ११ जणांचा बळी गेला आहे. सरकारच्या चुकीमुळे लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, असा आरोप होत आहे.
Bangalore Stampede
Bangalore Stampedeesakal
Updated on

बंगळूर : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा (आरसीबी) आयपीएलमधील विजयोत्सव आता एका शोकांतिकेत बदलला आहे. चेंगराचेंगरीत (Bangalore Stampede) ११ जणांचा बळी गेला आहे. सरकारच्या चुकीमुळे लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, असा आरोप होत आहे. या घटनेकडे पाहता प्रश्न पडतो की इतक्या घाईघाईने सोहळा करणे आवश्यक होते का? चेंगराचेंगरीत अनेक लोक जखमी झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकांचे नियोजनही विस्कळीत झाले होते. त्यामुळे सरकारविरुद्ध जनतेचा रोष तीव्र होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com