Jitendra Singh : विस्थापितांचे लवकरच पुनर्वसन, तारापूर अणुभट्टी प्रकल्पासंदर्भात केंद्रीय मंत्र्याची ग्वाही

Ministry of Atomic Energy : तारापूर अणुभट्टी प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या मासेमाऱ्यांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही. परंतु, केंद्रीय अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या मते, विस्थापितांना पर्यायी मदत दिली जाईल.
Rajya Sabha
Rajya Sabha Sakal
Updated on

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील तारापूर अणुभट्टी प्रकल्प उभारण्यासाठी मदत करणाऱ्या मासेमाऱ्यांचे, विस्थापितांचे पुनर्वसन होऊ शकले नाही. परंतु या विस्थापितांना पर्यायी मदत देण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे माहिती केंद्रीय अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी राज्यसभेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com