Shivraj Singh Chouhan : ‘दिल्लीचे आप सरकार शेतकऱ्यांप्रती निष्क्रिय’

Delhi News : कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिल्लीतील ‘आप’ सरकारवर शेतकऱ्यांप्रती निष्क्रियतेचा आरोप केला आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य निर्णय न घेतल्याचे सांगितले आणि आतिशी यांना पत्र पाठवले.
Shivraj Singh Chouhan
Shivraj Singh Chouhan sakal
Updated on

नवी दिल्ली : ‘ दिल्लीतील ‘आप’ सरकार शेतकऱ्यांच्या प्रति निष्क्रिय असून मुख्यमंत्री असताना अरविंद केजरीवाल यांनी आणि मुख्यमंत्री आतिशी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य निर्णय घेतले नाहीत,’’ असा हल्लाबोल कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com