

बंगळूर : ‘‘राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांना सातत्याने प्राधान्य देत आहे आणि त्या पूर्णही करत आहे. नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने राहू. त्यांच्या मागण्या पूर्ण करू,’’ अशी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ग्वाही दिली. शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर ते बोलत होते.