Sugar Industry Crisis : साखर उद्योग अडचणीत; गाळप हंगामाचा कालावधी घटल्याने कोंडी

SugarIndustry Crisis : यंदा ऊस गाळप हंगाम अवघ्या ८३ दिवसांचा राहिल्याने साखर उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे साखर उद्योग आर्थिक अडचणीत सापडला आहे.
Sugar Industry Crisis
Sugar Industry Crisissakal
Updated on

नवी दिल्ली : ‘‘यंदाच्या वर्षात (२०२४-२५) ऊस गाळप हंगामाचा कालावधी घटला आहे. महाराष्ट्रातील गाळप हंगाम १४० ते १५० दिवस चालणे अपेक्षित असताना तो केवळ ८३ दिवस चालला आहे आणि साखर उत्पादन केवळ ८० लाख टन झाले असल्याने साखर उद्योग आर्थिक अडचणीत आला आहे,’’ अशी चिंता राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com