Rahul Gandhi: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने दिला फटकारा, किरेन रिजिजू म्हणाले आता तरी सुधारतील

Kiren Rijiju: सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना चीनने भारतीय भूमी बळकावल्याच्या टिपणीवर फटकारल्यावर सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी राहुल गांधींच्या विधानावर सरकारचे म्हणणे ऐकण्याची विनंती केली.
Rahul Gandhi
Rahul Gandhisakal
Updated on

चीनने भारतीय भूमी बळकावल्याच्या टिपणीवरून सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींना फटकारल्यानंतर सत्ताधारीदेखील आक्रमक झाले आहेत. ‘‘न्यायालयाच्या टिपणीनंतर राहुल गांधी आता तरी सुधारतील,’’ असा टोला संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लगावला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com