Tejashwi Yadav: ‘१४ ला निकाल, १८ ला शपथविधी’; तेजस्वी यादवांचा आत्मविश्वासपूर्ण दावा

Bihar Election 2025: बिहारमध्ये पुढील सरकार निश्चितपणे इंडिया आघाडीचेच येणार असून निकाल लागल्यानंतर चौथ्याच दिवशी आमचा शपथविधी पार पडेल. असा विश्‍वास ‘इंडिया’ आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी रविवारी व्यक्त केला.
Tejashwi Yadav

Tejashwi Yadav

sakal

Updated on

पाटणा : बिहारमध्ये पुढील सरकार निश्चितपणे इंडिया आघाडीचेच येणार असून निकाल लागल्यानंतर चौथ्याच दिवशी आमचा शपथविधी पार पडेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com