organic farming city
sakal
शहरीकरणाच्या गडबडीत आज अनेक गावांनी आपली मूळ ओळख गमावली आहे. लोक बाजारातील भाज्यांवर अवलंबून असताना, उत्तर प्रदेशातील एका गावाने मात्र संपूर्ण जगासमोर 'ऑर्गेनिक आत्मनिर्भरतेचा' एक आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे.
आज जेव्हा शुद्ध आणि विषमुक्त अन्नाची गरज सर्वांना भासत आहे, तेव्हा मेरठजवळील सिकंदरपूर गावाची ही यशोगाथा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या गावाची ही अनोखी वैशिष्ट्ये तुम्हालाही थक्क करतील: