UP Tourism : भाज्यांसाठी बाजारात जाण्याची गरजच नाही! 'हे' गाव बनलंय 'किचन गार्डन' हब; प्रत्येक घरात ऑर्गनिक शेती

आज जेव्हा शुद्ध आणि विषमुक्त अन्नाची गरज सर्वांना भासत आहे, तेव्हा मेरठजवळील सिकंदरपूर गावाची ही यशोगाथा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
organic farming city

organic farming city

sakal

Updated on

शहरीकरणाच्या गडबडीत आज अनेक गावांनी आपली मूळ ओळख गमावली आहे. लोक बाजारातील भाज्यांवर अवलंबून असताना, उत्तर प्रदेशातील एका गावाने मात्र संपूर्ण जगासमोर 'ऑर्गेनिक आत्मनिर्भरतेचा' एक आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे.

आज जेव्हा शुद्ध आणि विषमुक्त अन्नाची गरज सर्वांना भासत आहे, तेव्हा मेरठजवळील सिकंदरपूर गावाची ही यशोगाथा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या गावाची ही अनोखी वैशिष्ट्ये तुम्हालाही थक्क करतील:

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com