Ram Navami: योगींनी बदललं आणखी एका गावाचं नाव, त्या काळरात्रीनंतर लेकी-बाळांना मिळालं हक्काचं घर, काय आहे रामनवमी कनेक्शन ?

Yogi Adityanath: उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील भरथापुर गावाचे पुनर्वसन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. सरयू नदीच्या दुर्घटनांमुळे गाव विस्थापित करून नवीन कॉलनी भरतपूर उभारण्यात आली. १३६ कुटुंबांना पक्की घरे व जमिनीचे हक्काचे धनादेश मिळाले.
Ram Navami

Ram Navami

sakal

Updated on

उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील 'भरथापुर' या दुर्गम आणि संकटात असलेल्या गावासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी पुनर्वसनाचा मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सरयू नदीच्या पात्रात वारंवार होणाऱ्या दुर्घटना आणि निसर्गाच्या कोपापासून वाचवण्यासाठी आता हे संपूर्ण गाव सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले जाणार असून, त्याचे नाव 'भरतपूर' असे असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com