

Ram Navami
sakal
उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील 'भरथापुर' या दुर्गम आणि संकटात असलेल्या गावासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी पुनर्वसनाचा मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सरयू नदीच्या पात्रात वारंवार होणाऱ्या दुर्घटना आणि निसर्गाच्या कोपापासून वाचवण्यासाठी आता हे संपूर्ण गाव सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले जाणार असून, त्याचे नाव 'भरतपूर' असे असेल.