

Uttarakhand Holi
sakal
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चंपावत आणि खटीमा दौऱ्यात जनसामान्यांशी संवाद साधत विकासाचा नवा मंत्र दिला आहे. या दौऱ्यात जमलेली अफाट गर्दी पाहून धामी यांच्या कामावर जनतेने जणू विश्वासाची मोहोरच उमटवली आहे. श्रद्धा आणि विकास या दोन्ही गोष्टींची सांगड घालत धामी सरकार राज्याला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी सज्ज झाले आहे.