

लखनौ : ‘‘एखाद्याच्या आस्थेवर आघात करणे हे स्वीकारार्ह नाही, विशेषतः संभळबद्दल बोलायचे झाल्यास तेथे इस्लाम धर्माच्या स्थापनेआधीपासून मंदिर होते आणि ते १५२६ मध्ये उद्ध्वस्त करण्यात आले’’असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी व्यक्त केले.