स्थिर बुद्धी - शांत मन

भीतीने गोंधळलेले मन शांत झाले की बुद्धी स्थिर होते आणि क्षमतांचा खरा परिचय होतो. शांत मन, स्थिर बुद्धी आणि योग्य जीवनकौशल्ये असतील तर आयुष्याच्या प्रत्येक चढावर आपण उंच भरारी घेऊ शकतो.
The Power of a Calm Mind

The Power of a Calm Mind

sakal

Updated on

डी. एस. कुलकर्णी (जीवनकौशल्य प्रशिक्षक)

जरा हटके

अगदी अलीकडचा असा एक प्रसंग आठवला. एका छोट्या सहलीला निघालो होतो. गाडीत गप्पा, गाणी, हशा, अगदी हलकंफुलकं वातावरण. गावाच्या बाहेर गेल्यानंतर चढाचा रस्ता लागला. त्यावरून जात असताना अचानक मला ब्रेक दाबावा लागला. कारण डाव्या बाजूच्या रस्त्याच्या कडून एक छोटंसं, चिमणीएव्हढे भुऱ्या रंगाचे पाखरू जिवाच्या आकांताने पळत होतं. त्यामागे हिरव्या रंगाचा साप लागला होता. पाखराला उडता येत होतं, पंख होते, ताकद होती, परंतु भीतीने ते स्वतःच्याच पंखांचे अस्तित्व साफ विसरून गेलं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com