बारावीनंतर करिअर मार्गदर्शन आणि योग्य निर्णय

बारावीनंतरच्या करिअर निवडीचा निर्णय विद्यार्थ्याच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा असतो. योग्य वेळी घेतलेले तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि स्वतःच्या क्षमतांची ओळख यशाचा मार्ग सुकर करते.
Identifying Interests and Strengths After 12th Grade

Identifying Interests and Strengths After 12th Grade

Sakal

Updated on

प्रतीक्षा वाघ (प्राध्यापिका)

करिअरमंत्र

बारावीनंतर करिअर मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक व व्यावसायिक मार्ग निवडण्यासाठी महत्त्वाचे असते. उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर उपलब्ध असलेल्या विविध करिअर पर्यायांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेकदा संभ्रम निर्माण होतो. योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी, क्षमता आणि भविष्यातील उद्दिष्टांच्या आधारे योग्य निर्णय घेण्यास मदत होते. चांगले करिअर निवडणे हा विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो. योग्य निवडीसाठी आत्मसमज, जागरूकता आणि योग्य नियोजन आवश्यक असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com