Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

राज्यात सद्यःस्थितीत काही जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे.
eleventh admission
eleventh admissionsakal
Updated on

पुणे - राज्यात सद्यःस्थितीत काही जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील सर्वांसाठी खुल्या (ओपन टू ऑल) या विशेष फेरी अंतर्गत विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी येत्या शुक्रवारपर्यंत (ता. २२) मुदत वाढ देण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com