Kisan Samriddhi Yojana: शेतकऱ्यांसाठी 'किसान समृद्धी योजना'; सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपांवर मिळणर ९०% अनुदान!

सिंचनाचा खर्च होणार कमी अन् उत्पन्न वाढणार; झारखंड सरकारच्या योजनेतून सर्व २४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा!
Jharkhand Kisan Samriddhi Yojna

Jharkhand Kisan Samriddhi Yojna

esakal

Updated on

शेतकऱ्यांना सिंचनासाठी डिझेल आणि विजेवरील अवलंबित्व कमी करून सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी झारखंड सरकारची 'किसान समृद्धी योजना' महत्त्वाची ठरत आहे. या योजनेअंतर्गत सौर पंपसेट बसवण्यासाठी सरकारकडून ९० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ १० टक्के रक्कम भरून सौर सिंचन युनिटचा लाभ घेता येतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com