Maharashtra Scholarship Exam: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! शालेय शिष्यवृत्ती परीक्षेत होणार बदल, 'असे' असेल स्वरुप

Maharashtra Scholarship Exam: महाराष्ट्र सरकारने शालेय शिष्यवृत्ती परीक्षेत मोठा बदल केले आहेत. यापूर्वी ही परीक्षा इयत्ता ५ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी होती, परंतु आता पुढील वर्षी (२०२६) पासून ती 4 थी आणि 7 वीच्या विद्यार्थयांसाठी होणार आहे
Maharashtra Scholarship Exam

Maharashtra Scholarship Exam

Esakal

Updated on

Maharashtra Scholarship Exam: महाराष्ट्र सरकारने शालेय शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्वरूपात मोठा आणि ऐतिहासिक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत आता परीक्षा घेण्याची पद्धत बदलली असून, २०२६ पासून इयत्ता ५वी आणि ८ वीऐवजी ४ थी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com