मन आणि शरीराचे आरोग्य जपणारे पुस्तक

पुस्तकामध्ये मानसिक आरोग्य, आहार आणि शारीरिक आरोग्य यांचे संतुलन कशापद्धतीने साधता येईल याबद्दल मार्गदर्शन केले आहे.
niramay aarogyavardhini book
niramay aarogyavardhini booksakal
Updated on

असे म्हणतात की, निरोगी शरीरातच निरोगी मन वास करत असते. परंतु सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची जीवनशैली एवढी बदलली आहे की, निरोगी मन आणि निरोगी शरीर हे दोन्हीही अनेकांसाठी स्वप्नवत ठरू लागले आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी ‘निरामय आरोग्यवर्धिनी’ हे राहुल करुरकर लिखित आणि निरामय पथ लिमिटेड प्रकाशित पुस्तक तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com