मित्र, तत्त्वज्ञ, वाटाड्या

एआय व डिजिटल शिक्षणाच्या युगातही शिक्षक हे विद्यार्थ्यांचे मित्र, तत्त्वज्ञ आणि वाटाड्या म्हणून केंद्रस्थानी आहेत. पालक–विद्यार्थी–शिक्षक हा त्रिकोण मजबूत झाला तरच शिक्षण व्यवस्था खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकते.
Sustainable Development Goals and Education Reform

Sustainable Development Goals and Education Reform

sakal

Updated on

मृदुला अडावदकर (सर्जनशील व आंतरविद्याशाखीय शिक्षणतज्ज्ञ)

नव्या वाटा

युनोने २०१५मध्ये शाश्वत विकासाची ध्येये निश्चित केली आणि ३०३०पर्यंत ती साध्य व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. त्या अनुषंगाने चीन, सिंगापूर, न्यूझीलंड, जॉर्डन, फिनलंड, फ्रान्स, वगैरे अनेक देशांनी त्यांच्या शैक्षणिक धोरणांची नव्याने आखणी केली त्यात ‘सर्वसमावेशकता’ या तत्त्वाला महत्व दिलेलं दिसत आहे. भारतानेही आपलं नवीन शैक्षणिक धोरण आणलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com