युगसंधीचा अन्वयार्थ

महाभारत हे केवळ कथांचा संग्रह नसून, नीतिमूल्यांच्या कालसुसंगत मार्गदर्शनाचे उत्तम उदाहरण आहे.
Mahabharata
MahabharataSakal
Updated on

भारतीय संस्कृतीमध्ये चार युगांची संकल्पना मांडली आहे. त्यांपैकी द्वापारयुगाच्या अंती आणि कलियुगाच्या आरंभाआधी काही काळ भारताच्या सामाजिक आणि राजकीय पटलाव र जी स्थित्यंतरे घडली, त्याचे यथार्थ वर्णन महाभारतात आलेले आहे. मात्र, महाभारत म्हणजे केवळ कथांचा किंवा तत्कालीन घटनाक्रमांचा संग्रह नसून त्यातून शाश्‍वत नीतिमूल्यांच्या कालानुरूप आचरणाचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com