Maratha Community : मराठा समाज विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार? युती-आघाडीचे भवितव्य मतदारांच्या हाती

Chiplun Assembly Elections : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व समाजाचे नेतृत्व सध्या मराठा समाजाच्या हातात आहे.
Manoj Jarange Patil On Assembly Election
Manoj Jarange PatilEsakal
Updated on
Summary

जिल्ह्यातील मराठा समाजाची संख्या पाहता विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या मतांवर बरेच काही ठरणार आहे.

चिपळूण : महायुती सरकारने (Mahayuti Government) आरक्षणाबाबत दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्यामुळे जिल्ह्यातील मराठा समाज विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. त्यावरच महायुती आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांचे भवितव्य अवलंबून आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com