Ganeshotsav 2022 : गणपतीचं लग्न कसं झालं माहितीये का ?

Ganeshotsav 2022 : गणपतीचं लग्न कसं झालं माहितीये का ?
Updated on

सर्व देवी-देवतांमध्ये प्रथम स्थान गणपतीचे असते. गणपतीच्या विवाहाबाबत पुराणात एक आख्यायिका प्रचलित आहे. पौराणिक कथेनुसार, गणपतीच्या रूपामुळे कोणतीही मुलगी त्याच्याशी लग्न करण्यास तयार नव्हती. या गोष्टीमुळे त्याला नेहमीच काळजी वाटत असे.

देवतांनी ही समस्या भगवान शिव आणि पार्वती यांच्याकडे नेली. त्यानंतर दोघांनीही ब्रह्मदेवाकडे जाण्याचा सल्ला दिला.
देवतांनी ही समस्या भगवान शिव आणि पार्वती यांच्याकडे नेली. त्यानंतर दोघांनीही ब्रह्मदेवाकडे जाण्याचा सल्ला दिला.
जेव्हा गणपती रिद्धी-सिद्धी घेऊन ब्रह्मदेवाकडे पोहोचला, तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला, अशा प्रकारे गणेशाचे लग्न झाले आणि देवांची समस्या दूर झाली.
जेव्हा गणपती रिद्धी-सिद्धी घेऊन ब्रह्मदेवाकडे पोहोचला, तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला, अशा प्रकारे गणेशाचे लग्न झाले आणि देवांची समस्या दूर झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com