
ठाणे: पावसाळा सुरु झाला की मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात कुठे न कुठे, दरड कोसळण्याच्या घटना घडतात. यामुळे नैसर्गिक, वित्त आणि जीवितहानी होऊन लोकांचे संसार अक्षरशः उघड्यावर पडतात. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात यावर्षी जुलै महिन्यात अशीच एक घटना घडली. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेले "तळीये" दरड कोसळल्याने बघताबघता सह्याद्रीच्या कुशीत गडप झाले. महाराष्ट्रात वारंवार घडणाऱ्या दरडग्रस्थ घटनांची कारणे आणि त्या थांबवण्यासाठी कोणत्या उपायोजना केल्या जाऊ शकतात याविषयावर ठाण्यातील शिंदे कुटुंबाने घरगुती देखावा साकारला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.