Antonio Guterres : भारत-पाकिस्तानने संयम राखावा : गुटेरस

India Pakistan : भारत-पाकिस्तान दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आणि संवादातून मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे.
Antonio Guterres
Antonio Guterres sakal
Updated on

न्यूयॉर्क : भारत आणि पाकिस्तानातील सध्याच्या तणावावर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस लक्ष ठेऊन आहेत. ‘‘दोन्ही देशांनी संयम बाळगावा आणि परिस्थिती आणखी चिघळणार नाही, याची काळजी घ्यावी,’’ असे आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या प्रवक्त्यांनी केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com