Iran Crisis : इराणमधून बाहेर पडण्यासाठी ‘अग्निपरीक्षा’; भारतीय पर्यटकाचा ५०० किमीचा धोकादायक प्रवास

Back To India : इराणमधील अस्थिरतेमुळे कोलकत्यातील प्राध्यापक फाल्गुनी डे यांनी तेहरानहून ५०० किमी प्रवास करत अस्तारा सीमा गाठली. मात्र, अझरबैजानमध्ये प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांअभावी ते अडकले आहेत.
Iran Crisis
Iran Crisissakal
Updated on: 

कोलकता : इराणमधील भारतीय पर्यटक बाहेर पडण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. राजधानी तेहरानपासून रस्तामार्गे ५०० किमीचा धोकादायक प्रवास केल्यानंतर फाल्गुनी डे या भारतीय पर्यटकाने इराणची अझरबैजानला लागून असलेली अस्तारा ही सीमा गाठली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com