Ravi Shankar Prasad: भारताला शांतता, सौहार्द हवे : प्रसाद, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा युरोप दौरा सुरू

India Peace and Harmony Statement : भारत शांतता आणि सौहार्दाच्या बाजूने आहे, मात्र दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे, असे भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी पॅरिसमध्ये स्पष्ट केले. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने फ्रान्सपासून युरोप दौऱ्याला सुरुवात केली आहे.
Ravi Shankar Prasad
India Foreign Relations 2025esakal
Updated on

पॅरिस : ‘‘भारताला शांतता आणि सौहार्द हवे आहे; पण त्यासाठी निरपराध नागरिकांचा बळी जाणे भारताला कदापि मान्य नाही. दहशतवादाविरोधात संपूर्ण जगाने एकत्र येण्याची गरज असून, त्याविरोधात लढा तीव्र करण्याची गरज आहे,’’ अशी भूमिका भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी (२६ मे) मांडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com