

Keep Your Body Cool During Ramdan: उन्हाळ्यात, विशेषतः उष्णतेच्या लाटेत, उपवास करताना शरीरातील पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) ही सर्वात मोठी समस्या दिसून येते. शरीरात पाण्याचा अभाव झाला की रक्तपुरवठा कमी होतो आणि त्याचा थेट परिणाम किडनीवर होतो. त्यामुळे मूत्रपिंडाचे नुकसान, किडनी विकार आणि किडनी स्टोन (मूत्रपिंडातील खडे) होण्याची शक्यता वाढते.