सद्गुरू : मानवतेचे तीन स्तर आहेत. काही लोक स्वतःची काळजी देखील घेत नाहीत; इतरांनी त्यांची काळजी घ्यावी अशी ते अपेक्षा करतात. कृमी आणि कीटकदेखील स्वतःची काळजी घेतात; परंतु हे लोक दुर्दैवाने स्वतःला त्याच्याही खाली ठेवतात. पुढचा स्तर आहे अशा लोकांचा, जे स्वतःची काळजी घेतात.