आंतरिक स्थितीत बदल

हजारो वर्षांच्या सभ्यतेनंतर, हजारो वर्षे इतर अनेक प्राण्यांच्या प्रजातींची आणि कधीकधी आपल्याच वंशाची कत्तल केल्यानंतर देखील, मानवी कल्याण अजूनही दूर आहे.
sadguru

sadguru

sakal

Updated on

सद्‍गुरू : हजारो वर्षांच्या सभ्यतेनंतर, हजारो वर्षे इतर अनेक प्राण्यांच्या प्रजातींची आणि कधीकधी आपल्याच वंशाची कत्तल केल्यानंतर देखील, मानवी कल्याण अजूनही दूर आहे. सर्व प्रकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण बाह्य परिस्थितीमध्ये इतके बदल केले आहेत, तरीही आपण दहा हजार वर्षांपूर्वीच्या तुलनेत मानवी कल्याणाच्या जवळपास सुद्धा पोहोचलेलो नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com