Tuberculosis Crisis: साडेपाच वर्षांत क्षयरोगाने१,५४९ जणांचा झाला मृत्यू; उपराजधानीतील भयावह वास्तव

Nagpur News: २०२५ पर्यंत क्षयमुक्त भारताचे स्वप्न अधांतरीच राहण्याची चिन्हं आहेत. नागपुरात गेल्या साडेपाच वर्षांत १५४९ क्षयरुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत असून क्षयग्रस्तांची संख्या वाढतच आहे.
Tuberculosis Crisis
Tuberculosis Crisissakal
Updated on

नागपूर : क्षयाचे भय कमी होण्याऐवजी ते अधिक भयावह होत आहे. क्षयाच्या उच्चाटनासाठी शासनस्तरावर सर्वोतपरी प्रयत्न होतात, मात्र यात आरोग्य यंत्रणा सपशेल अपयशी ठरत आहे. प्रधानमंत्री यांनी २०२५ पर्यंत क्षयाच्या उच्चाटनाचे स्वप्न बघितले होते. परंतु याला खीळ बसली आहे. मागील साडेपाच वर्षांत नागपुरात मृत्यूचा आकडाही फुगला असून १हजार ५४९ क्षयग्रस्त दगावले. उपराजधानीतील आकडेवारीवरून क्षयाचे विदारक चित्र पुढे आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com