

डॉ. विद्याधर बापट
आपण सर्वच कधी ना कधी आजारी पडतो किंवा कधीकधी आपल्याला गंभीर आजारी पडू की काय अशी भीती वाटते. डॉक्टरांशी बोललो, त्यांनी समजावलं, की ही भीती नाहीशी होते. मात्र, काही व्यक्तींच्या बाबतीत ही भीती किंवा अनाठायी काळजी एक मोठा प्रॉब्लेम बनून जातो.