Blood Sugar Monsoon: पावसाळ्यात रक्तातील साखर का वाढते? डॉक्टर सांगतात कारणे आणि उपाय

Why blood sugar increases in rainy season: वातावरणात बदल होताच मधुमेहाच्या रुग्णांची चिंता देखील वाढते. कारण अनेक वेळा रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होते. अशावेळी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मधुमेहाला नियंत्रणात ठेऊ शकता.
Why blood sugar increases in rainy season
Why blood sugar increases in rainy season Sakal
Updated on
  1. पावसाळ्यात हवामानातील आर्द्रतेमुळे शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होऊ शकते.

  2. संक्रमण व शरीरातील इन्फ्लेमेशनमुळे ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढतो.

  3. आहार, व्यायामात बदल आणि औषधांचा नियमित डोस घेणे हे उपाय फायदेशीर ठरतात.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पावसात भिजण्याचा, गरम चहा आणि पकोडे खाण्याचा आणि भरपूर मजामस्ती करण्याचा हंगाम असतो. पण, जर एखाद्याला मधुमेह असेल तर पावसाळा त्याच्यासाठी काही समस्या देखील घेऊन येतो. मधुमेहाच्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती इतर लोकांपेक्षा कमी असल्याने, वातावरणात बदल होताच या लोकांना अनेक प्रकारचे आजार घेरतात.

त्याच वेळी, वारंवार पावसात भिजल्याने मधुमेहाच्या रुग्णांमध्ये त्वचेची ऍलर्जी आणि पायात बुरशीजन्य संसर्ग यासारख्या समस्या देखील लवकर उद्भवतात. अशावेळी आरोग्याकडे खूप लक्ष दिले पाहिजे. मधुमेहाचे रुग्ण पावसाळ्यात स्वतःची काळजी कशी घेऊ शकतात आणि रक्तातील साखरेची पातळी कशी नियंत्रित ठेवू शकतात याबाबत आज सविस्तरपणे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com