Jal Akrosh Morcha Of BJP  In Aurangabad
Jal Akrosh Morcha Of BJP In Aurangabad esakal

औरंगाबादमध्ये पाण्यासाठी भाजपचा जल आक्रोश मोर्चा, पाहा PHOTOS

औरंगाबादकरांना आठ दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे.
Published on

औरंगाबाद : आज भाजपच्या वतीने जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. औरंगाबादकरांना आठ दिवसांनी पाणी येते. पाणीप्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. मात्र महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सदरील मोर्चा काढण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com