Betul Fort Goa
Betul Fort GoaSakal

छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यात बांधलेला एकमेव किल्ला 'बेतुल'

Betul Fort Goa : गोव्यामधील बेतुल किल्ला हा गोव्यामध्ये बांधलेला एकमेव किल्ला होय.
Published on

रयतेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) हिंदवी स्वराज्याची (Swarajya) स्थापना केली. स्वराज्यातील गडकिल्ले (Fort) हे स्वराज्याची ताकद होते. महाराजांनी काही किल्ले शत्रूकडून जिंकले होते, काहींची डागडूजी केली, तर काही नव्याने बांधले. महाराष्ट्रामध्ये मोक्याची ठिकाणं पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात अनेक किल्ले बांधले. गोव्यामध्ये देखील महाराजांनी बरंच वर्चस्व निर्माण केलं होते. गोव्यामधील बेतुल किल्ला हा गोव्यामध्ये बांधलेला एकमेव किल्ला होय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com