Diwali 2022: नरकासूराच्या दहनानंतर अंघोळ अन् मग नाश्ता, वाचा काय आहे अनोखी परंपरा

गोव्याच्या भयानक नरकासूराचा पुतळा तयार केला जातो
Diwali 2022
Diwali 2022esakal
Updated on

दिवाळीच्या एक दिवसापूर्वी छोटी दिवाळी साजरी केली जाते. याला नरक चतुर्थी असेही म्हटले जाते. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला होता. साधारणत: लक्ष्मी पूजनानंतर फाराळ खायला पाहुण्यांना बोलावलं जातं. मात्र गोव्यात दिवाळीच्या फराळाची परंपरा वेगळी असल्याचं दिसून येतं. नरकासूराचं दहन केल्यानंतर या ठिकाणी नाश्ता केला जातो.

गोव्याच्या भयानक नरकासूराचा पुतळा तयार केला जातो. दक्षित गोव्यातील पोंडामध्ये भयानक नरकासूराचा पुतळा बनवण्याची तयारी सुरू असते. जागोजागी पुतळा दहन केल्या जातं. नरकासूराचा पुतळा २० मीटरपर्यंत उंच असतो.
गोव्याच्या भयानक नरकासूराचा पुतळा तयार केला जातो. दक्षित गोव्यातील पोंडामध्ये भयानक नरकासूराचा पुतळा बनवण्याची तयारी सुरू असते. जागोजागी पुतळा दहन केल्या जातं. नरकासूराचा पुतळा २० मीटरपर्यंत उंच असतो.
पिढ्यानपिढ्या सुरू असलेली ही परंपरा गोव्याच्या मारगाव व उत्तर गोव्यातील पोरवोरिममध्ये आजही जपली जाते. इथे तुम्हाला काही लोक असेही दिसून येतील जे पिढ्यानपिढ्या नरकासूराचे पुतळे तयार करतात.
पिढ्यानपिढ्या सुरू असलेली ही परंपरा गोव्याच्या मारगाव व उत्तर गोव्यातील पोरवोरिममध्ये आजही जपली जाते. इथे तुम्हाला काही लोक असेही दिसून येतील जे पिढ्यानपिढ्या नरकासूराचे पुतळे तयार करतात.
पोंडामध्ये राहाणाऱ्या लोकांच्या पौराणिक राक्षसाच्या हत्येशिवाय दिवाळीचा आनंद साजराच केल्या जाऊ शकत नाही. पर्यटन विभागाने देखील यावर्षी नरकासूर बनवण्याची स्पर्धी घेतली.
पोंडामध्ये राहाणाऱ्या लोकांच्या पौराणिक राक्षसाच्या हत्येशिवाय दिवाळीचा आनंद साजराच केल्या जाऊ शकत नाही. पर्यटन विभागाने देखील यावर्षी नरकासूर बनवण्याची स्पर्धी घेतली.

या परंपरेनुसार नरकासूराला जाळल्यानंतर आणि वाईट वृत्तीचा पराभव होऊन सत्याचा विजय झाल्याच्या आनंदात मातीचे दिवे लावले जातात.
या परंपरेनुसार नरकासूराला जाळल्यानंतर आणि वाईट वृत्तीचा पराभव होऊन सत्याचा विजय झाल्याच्या आनंदात मातीचे दिवे लावले जातात.
अंघोळ केल्यानंतर येथील लोक पोह्याच्या नाश्ता करतात. नरकासूर हा एक राक्षस होता. श्रीकृष्णांनी त्यांच्या तिसऱ्या पत्नी सत्यमाथेच्या मदतीने नरकासूराचा वध केला होता. श्रीकृष्णांनी त्यांचा वध करत १६ हजार मुलींची कैदेतून सुटका केली होती.
अंघोळ केल्यानंतर येथील लोक पोह्याच्या नाश्ता करतात. नरकासूर हा एक राक्षस होता. श्रीकृष्णांनी त्यांच्या तिसऱ्या पत्नी सत्यमाथेच्या मदतीने नरकासूराचा वध केला होता. श्रीकृष्णांनी त्यांचा वध करत १६ हजार मुलींची कैदेतून सुटका केली होती.
नरकासूराचे पुतळे गोव्यातील प्रत्येक गावात बनवले आणि जाळले जातात. ही प्रथा वर्षोवर्ष चालत आलेली आहे.
नरकासूराचे पुतळे गोव्यातील प्रत्येक गावात बनवले आणि जाळले जातात. ही प्रथा वर्षोवर्ष चालत आलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com