आताच्या काळामध्ये T20 ला जास्त प्रेक्षकांची आवड असल्यामुळे कसोटी सामने कुठेतरी हरवत चालले आहे. त्यामध्ये आजचे युवा खेळाडू वाईट बोल जास्त प्राधान्य देत आहे. तरी पण असे काही खेळाडू आहे. त्यांना इतिहास आपल्या नावावर करायचे आहे. कसोटी क्रिकेटमधील इतिहासातील असेच काही धागेदोरे हे आज तुमच्यासाठी -
भारताला 1926 मध्ये Imperial Cricket Council मध्ये आमंत्रित करण्यात आले. भारतीय संघाने 1932 मध्ये इंग्लंडमध्ये कसोटीत सी.के नायडू यांच्या नेतृत्वाखाली कसोटीत पदार्पण केली. सी.के नायडू त्यावेळी सर्वोत्तम भारतीय फलंदाज मानला जात होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.