आदर्श पती-पत्नीच्या नात्यातील 'या' आहेत पाच गोष्टी

लग्नानंतर एकमेकांच्या सुखाची काळजी घेणे ही दोघांची जबाबदारी असते
relationship goals
relationship goalsesakal

लग्न हे एक असे बंधन आहे, ज्यात मुलगा आणि मुलगी अग्नीला साक्षीदार मानून सात जन्म एकमेकांसोबत राहण्याचे वचन देतात. लग्नाच्या बंधनात केवळ दोन व्यक्तीच बांधल्या जात नाहीत तर त्यांच्या कुटुंबातील नातेसंबंधही एकमेकांशी बांधले जातात. त्यांच्या सवयी, त्यांचा स्वभाव, त्यांचे सुख, त्यांचे दु:ख हे सर्व एकमेकांशी बांधले जाते. दोघांच्याही नव्या आयुष्याची सुरुवात होते. लग्नानंतर एकमेकांच्या सुखाची काळजी घेणे ही दोघांची जबाबदारी असते. आता त्यांना एकट्याचा विचार न करता दोघांचाही विचार करावा लागेल. बायकोच्या आनंदात त्याचा आणि त्याच्या आनंदात तिचा आनंद. लग्नाचे बंधन पूर्णपणे विश्वासाच्या धाग्यावर आधारित असते. पती-पत्नी दोघांनीही जोडीदारावर विश्वास ठेवला पाहिजे. चला जाणून घेऊया आदर्श पती-पत्नीच्या नात्यात कोणते गुण असावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com