Jalgaon: खानदेशातील वारकऱ्यांसाठी उधना-मिरज रेल्वे, 'या' स्थानकांवर थांबेल गाडी

Special Udhna–Miraj Train Announced for Ashadhi Wari: आषाढी वारीसाठी खानदेशातील वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून उधना-मिरज विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे.
Jalgaon

Jalgaon

esakal

Updated on

जळगाव/अमळनेर: आषाढी जाणाऱ्या एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरला खानदेशातील वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, पश्चिम रेल्वेने उधना-मिरज उधना विशेष रेल्वे (क्रमांक ०९०७१/०९०७२) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष रेल्वे सुरू करावी, यासाठी खासदार स्मिता वाघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने आषाढी वारीसाठी विशेष रेल्वे उपलब्ध झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com