Tapi River Project : तापी नदीवरील 'हा' महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण झाल्यास 6 तालुक्यांचे बदलणार भाग्य; लाखांहून अधिक जणांना मिळणार रोजगार!

Why the Padalse Dam Project is Crucial for Jalgaon : जळगावातील पाडळसे धरण प्रकल्प पूर्ण झाल्यास सहा तालुक्यांतील शेती, सिंचन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
Why is the Padalse Dam Project delayed?

Why is the Padalse Dam Project delayed?

esakal

Updated on

जळगाव : तापी नदीवरील जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा पाडळसे प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा विकास आराखडा तयार करण्यासंबंधी सूचना दिल्या (Tapi River Padalse irrigation project update) असून, या आराखड्यात पाडळसे प्रकल्पाचा समावेश करावा व त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी व्यवस्था करण्याची मागणी पाडळसे धरण जनआंदोलन समितीने केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com