Waghur Dam Water : जळगावकरांना दिलासा! ‘वाघूर’चा जलसाठा ५७ टक्क्यांवर, जिल्ह्यातील साठा निम्म्यावर

खानदेशात उष्णता वाढली आहे. शेतीसह ग्रामीण भाग, शहरांत पाण्याचा वापर, गरज वाढली असून, जलसाठ्यावर त्याचा ताण पडत आहे.
waghur dam water storage

waghur dam water storage

sakal

Updated on

जळगाव - खानदेशात उष्णता वाढली आहे. शेतीसह ग्रामीण भाग, शहरांत पाण्याचा वापर, गरज वाढली असून, जलसाठ्यावर त्याचा ताण पडत आहे. खानदेशातील जलसाठा ५३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com